अनेक शाळांमध्ये शिक्षक सकाळच्या परिपाठाचा शेवट करताना विद्यार्थ्यांकडून ओम उच्चारण करून घेतात. विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढीस लागावी हा त्यामागचा उद्देश असतो. ...
योगा शरीर आणि मन तंदुरूस्त राखण्यास मदत करतो. सकाळी उठून रोज योगा आणि प्राणायाम केल्याने दिवसभर एनर्जी मिळते आणि तुमचा ...