आजकाल दाढी ठेवण्याची फॅशन आहे. अनेकांना दाढी राखावी वाटते परंतु दाढीच्या केसांत वाढ होत नसल्याने ती राखता येत नाही. काही ...
भाजलेले चणे रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. शिवाय आपल्या शरीराला आवश्यक ते घटक मिळतात. जाणून ...
कांदा दह्यासोबत किंवा दह्यामध्ये कांदा खाणे शरीरासाठी हानिकारक असते. दही थंड असते कांदा शरीरात उष्णता निर्माण करतो. दह्यासोबत कांदा खाल्ल्याने ...
व्यायाम करताना अनेकजण धावतात तसेच चालतात. परंतु तुम्ही कधी उलट चालण्याचा व्यायाम केला आहे का? हा व्यायाम आपल्या शरीरासाठी खूप ...
त्वचेवरील मृत त्वचा काढून त्वचेला नैसर्गिक तजेला देण्याचे काम स्क्रब करत असते. चेहरा स्वच्छ करण्यासाठी आठवड्यातून एकदा फेस स्क्रब करणंही ...
महाशिवरात्रीनिमित्त शंकराची पूजा केली जाते. तसेच उपवास धरला जातो. तसेच शंकराला बेलपत्र वाहिले जाते. या बेलपत्राचे आपल्या शरीरासाठीही खूप फायदे ...
आजकाल जीवनचक्रात बदल झाल्याने पोषक आहार आणि आरोग्याची काळजी घेणे आपण टाळतो. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब अशा समस्या निर्माण होतात. ...
उपवास, व्रतवैकल्याची मोठी परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये निरंतर पाळली जाते. उपवास म्हणलं की आपल्या डोक्यात सर्वात आधी येते ती साबुदाणा खिचडी, ...
स्ट्रेच मार्क्स पाठ, पोट, हात यांसारख्या अवयवांवर येतात. स्ट्रेच मार्क्सची समस्या महिलांना अधिक असते. वजन वाढले किंवा कमी झाले, हार्मोनल ...