बाजरी, ज्वारी, मूग आणि कडधान्यांचा आहारात समावेश करावा.

तेलकट, मसालेदार पदार्थ टाळा.

साखर, रिफाइंड खाद्यपदार्थ, जंक फूड यापासून दूर राहा.

मोसंबी, द्राक्ष, संत्र, जाम, अननस या फळांचे सेवन करा.

मिठाचे अधिक सेवन करणे टाळावे. जेवणावरून मीठ टाकण्याची सवय मोडा. खूप काळ साठवलेले अन्नपदार्थ, हॉटेलमध्ये तयार केलेले पदार्थ, कुरकुरे, चिप्स इत्यादी मिठाचे प्रमाण जास्त असणारे पदार्थ खाणे टाळावे.

चहा आणि कॉफी घेणे कमी करा.

जेवण बनविण्यासाठी सोयाबीन तेल वापरावे.