कडक उन्हाळ्यात वातावरणातील उष्णता वाढते. त्यामुळे घरात कूलर, फॅन, एसी यांसारख्या उपकरणांचा वापर करण्याकडे आजकाल सगळ्यांचाच भर आहे. मात्र याचे...
Read moreDetailsआंबा खाल्ल्यानंतर काही ठराविक पदार्थ खाऊ नयेत. कारण आयुर्वेदानुसार विरुद्ध चवीचे खाणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. जाणून घ्या आंबा खाल्ल्यानंतर...
Read moreDetailsबडीशेप थंड गुणधर्माची असते तसेच जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित आणि सहज होते. बडीशेप प्रमाणेच बडीशेपचे पाणी देखील आरोग्यासाठी...
Read moreDetails1) एकाएकी गोड खाणे सोडून दिल्याने अशक्तपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे साखर खाण्याचे व्यसन एकाएकी न सोडवता हळूहळू कमी करावे....
Read moreDetailsउन्हाळ्यात ड्रायफ्रुट्सचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. कारण ड्रायफ्रुट्स अत्यंत गरम असतात. जाणून घ्या उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्स अधिक प्रमाणात खाल्ले तर कोणत्या...
Read moreDetails‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडांची मजबुती कमी होणे, मुडदूस, स्नायूंचे दुखणे, अशक्तपणा, थकवा, दंतक्षय, त्वचारोग यांसारख्या समस्या...
Read moreDetailsताज्या दह्यापासून बनवलेल्या ताकाचे सेवन करणे अधिक फायदेशीर मानले जाते. ताकामध्ये अ, ब, क, ई आणि के जीवनसत्त्वे असतात. सकाळी...
Read moreDetailsमध आणि तूप हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी लाभदायक आहेत. तसेच आयुर्वेदातही हे दोन पदार्थ महत्वाचे आहेत. मात्र तूप आणि मध...
Read moreDetailsफास्टफूड बिस्कीट, क्रीम्स, केक यांसारख्या पदार्थांच्या सेवनाने शरीरातील 'व्हिटॅमिन-ए'चं (vitamin-A) प्रमाण घटत जातं. रातांधळेपणा, काचबिंदू, दृष्टी कमी होणे, त्वचा कोरडी...
Read moreDetailsजिरे हा मसाल्यातील एक महत्वाचा पदार्थ आहे. जिऱ्याशिवाय भाजीची फोडणी होत नाही. जिऱ्यामुळे भाजीला उकृष्ट चवही येते. आपण जिऱ्याचे सेवन...
Read moreDetails