आले रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे पाणी प्या. यामुळे पचनक्रिया सुधारते. उलटी, मळमळही दूर होते. सकाळी फ्रेश वाटते. अपचन होण्याची समस्या कमी होते.

आल्याचे पाणी प्यायल्याने स्नायूंना आराम मिळतो. वेदना दूर होतात.

आल्याचं पाणी शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात ठेवते. आल्याचे पाणी प्यायल्याने ब्लड शुगरही नियंत्रित राहते. डायबिटीजचा धोकाही कमी होतो.

आल्याचे पाणी प्यायल्याने केसाची आणि त्वचेची सुंदरता अधिक वाढण्यास मदत होते.

टीप : थोड्या प्रमाणातच‌ आल्याचे पाण्याचे‌ सेवन करावे.